Google
 

Sunday, February 24, 2008

चार लोकमान्य टिळक वा चार सावरकर उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थानाचे स्वप्न पुरे होणार नाही आणि समाज जागृतीचा पुरेसा प्रकाशही पडणार नाही.पुरेसा प्रकाश नि प्रभाव उत्पन्न होऊन राष्ट्रोत्थान होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवल्या पाहिजेत आणि आपल्या कार्याचे नि जीवनाचे तेल ओतले पाहिजे.

- स्वातंत्र्यवीर सावरकर